शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

पुनर्गठनच नाही; थकबाकदीरांना पीक कर्ज मिळणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:51 IST

दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

- संतोष येलकरअकोला: राज्यातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळणार कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.२०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वीचे पीक कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात बँकांकडून पीक कर्ज मिळणे शक्य नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. थकीत पीक कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी शेतकºयांकडे पैसा नाही. थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, येत्या खरीप हंगामासाठी थकबाकीदार शेतकºयांना पीक कर्ज देण्यास बँका तयार नाहीत. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही आणि दुसरीकडे पुनर्गठन झाले नसल्याने, बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी, बियाणे-खते खरेदीसह खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न थकबाकीदार शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.खरीप पेरणीची वेळ आली आहे; मात्र दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांकडे पैसा नाही. त्यामुळे सरकारने थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना खरीप हंगामासाठी बँकांकडून तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्ज