शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नेर-धामणा बॅरेज : भूमीगत जलवाहिनीच्या कामाची किंमत गेली ७० वरून दिडशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:51 IST

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.

ठळक मुद्देपाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.पाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. नेरधामणा बॅरेज प्रकल्पाच्या या कामाच्या निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे. विशेष म्हणजे या पाईपलाईन प्रणालीव्दारे ३० टक्के पाण्याची बचत होते.त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे त्याचे कोणतेही काम झालेले नाही. ३० टक्के बचत होणाºया पाण्यामुळे निंबोरा,पाळोदी इत्यादी मागणी असलेल्या गावांचा या लाभ क्षेत्रात समावेश करता येईल पण ते करणार कोण असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. तसेच यासाठी लागणाºया पंपीग मशीनची चाचणी घेऊन उच्च दाबाने शेतापर्यंत पणी पोहोचण्यात सक्षम आहे का याची खात्री करावी लागणार आहे. कारण ठिबक व तुषार सिंचनाने पिकांना पाणी देण्यासाठी २ ते ३ किलोग्रॅम प्रती सेमी. स्केवअर एवढा दाब शेतात मिळणे आवश्यक आहे. बॅरेजस्थळी जाण्यासाठी रस्ता नाही तर बॅरेजच्या गेटचे संचालन कसे करणार हा प्रश्न आहे. त्यासाठी फ्लड झोनचे काम करणे गरजेचे होते पण तेही झाले नाही.पाणीपुरवठ्यासाठी येथे विद्युतपुरवठा आवश्यक आहे त्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्र उभारणीच्या कामाचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.धामणा व नेर गावांच्या सुरक्षीततेसाठी या गावालगत घाट बांधून दोन गावांना जोडणाºया बाधीत रस्त्याची पूर्नस्थापना करावी लागणार असून, नदीचे पात्र रूद झाल्याने पुराच्या प्रवाहाची दिशा पावसाळ््यात बदलते असते. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतातील पिके व जमिन खरडून जाण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या पुराच्या प्रवाहाची दिशा बदलने गरजेचे आहे त्यासाठी जमिनीचे संपादन करू न त्याचा मोबदला संबधिताना द्यावा लागेल पण अद्याप एकाही कामाखा मूहुर्त निघाला नाही. पानेटव इतर तिर्थक्षेत्र या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात जात असल्याने ही तिर्थक्षेत्र योग्य ठिकाणी स्थलांतरीत करू न घाट बांधावा लागणार आहे. बुडीत क्षेत्रातील वाहिन्या बाहेर काढणे,उपनद्यावरील पूल रस्त्याची पुर्नस्थापना करावी लागणार आहे. 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज