शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:49 IST

कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाºया परिणामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कीटकनाशके व तणनाशके बौद्धिक कार्यशाळेत काढण्यात आला.

अकोला : कृषीमध्ये कीटकनाशके व तणनाशके यांचा शाश्वत पीक उत्पादन वाढीसाठी योग्य वापर करावा आणि त्यांच्या वापरामुळे हानी होणार नाही, याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. शिवाय, कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाºया परिणामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कीटकनाशके व तणनाशके बौद्धिक कार्यशाळेत काढण्यात आला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान केंद्र नवी दिल्ली यांच्यातर्फे १५ मे रोजी कीटकनाशक नोंदणी व नियम तसेच उत्पादन सुरक्षितता, शाश्वतता आणि मार्गदर्शक या विषयावर बौद्धिक कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. यावेळी कृषी वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आय. सी. ए. आर. नवी दिल्लीचे माजी सहायक संचालक डॉ. पी. के. चक्रवर्ती, डॉ. देबब्राता कानुनगो, दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान केंद्राचे संचालक डॉ. भगीरथ चौधरी, सुभाष नागरे, डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत गणेश नानोटे, विजय इंगळे, मोहन सोनवणे, दिनकर आगळे यांच्यासह विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख तसेच विरष्ठ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तीन तांत्रिक सत्रामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या सत्रात कीटकनाशके नोंदणीकरण व नियम या विषयांतर्गत डॉ. चक्रवर्ती यांनी भारतामध्ये कीटकनाशकांच्या वापराचा सर्वसामान्य आढावा सादर करण्यात आला. डॉ. पी. एस. चांदुरकर यांनी भारतातील कीटकनाशकांची नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. देबब्राता कानुनगो यांनी कीटकनाशकांमुळे मानवी आरोग्याची जोखीम या विषयावर सादरीकरण केले. कीटकनाशके सुरक्षित वापरण्याची पद्धती व कीटकनाशके वापराच्या मर्यादा यासंदर्भात शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. आभार डॉ. राजेंद्र काटकर यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ