शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पक्ष बळकटीसाठी मतभेद विसरून काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

पारस येथे राष्ट्रवादी परिवार संवाद व पक्ष प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ...

पारस येथे राष्ट्रवादी परिवार संवाद व पक्ष प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अठरापगड जाती, बारा बलुतेदार लोकांना न्याय देणारा पक्ष असल्याचे सांगितले. कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांचे माजी आमदार बळिराम सिरस्कार आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न मांडले. त्यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी समर्पक उत्तरे देत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बाळापूर मतदारसंघात पक्षाचा झालेला पराभवाबाबत तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, मेहबुब शेख, रविकांत वर्पे, प्रवीण कुंटे-पाटील (अकोला निरीक्षक) सुनील गव्हाणे (विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष) माजी आमदार बळिराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, ज्येष्ठ नेते संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी म्हैसने यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत मानकर, म्हैसने गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. विश्वजित शिरसाट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने, महिला तालुकाध्यक्ष सुनीता ताथोड, युवा नेते धनंजय शिरस्कार, श्यामभाऊ खोपडे, सुहास लांडे, अकील ठेकेदार, जितेंद्र काटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी आमदार बळिराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

फोटो: