शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:32 IST

अकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्‍याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्‍वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित केले तरच वसुंधरेचा व मानवतेचा बचाव करता येईल, असा आशावाद प्रख्यात अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्थतज्ज्ञ देसरडा यांचे मत विदर्भातील महाविद्यालयांमध्ये व्यापक प्रमाणात प्रबोधन 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्‍याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्‍वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित केले तरच वसुंधरेचा व मानवतेचा बचाव करता येईल, असा आशावाद प्रख्यात अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केला.स्थानिक शिवाजी महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रा. देसरडा म्हणाले, की वसुंधरेच्या रक्षणाची आर्त हाक ऐकण्याची गरज आहे. कर्ब व अन्य विषारी वायूच्या बेसुमार उत्सर्जनामुळे तापमान वाढीची जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत जगातील १८४ देशांच्या १५३६१ शास्त्रज्ञांनी हवामान बदलाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. हा धोका जैवविविधतेचा लोप करणार आहे. यावर वेळीच इलाज केला नाही, तर मानवाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनीच दिला आहे. त्यामुळेच या संकटाच्या विरोधात तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वसुंधरा बचाव, मानव बचाव, किसान बचाव अशा प्रबोधन संवाद यात्रेला ६ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यवतमाळ येथून प्रारंभ झाल्यानंतर ही यात्रा विदर्भातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले. येणार्‍या काळात सौर उर्जेचा वापर वाढविण्याची गरज असून, ही ऊर्जा शाश्‍वत आणि हवामान बदलाच्या संकटांवर मात करणारी ठरेल. त्यामुळेच कोळशापेक्षाही स्वस्त पडणारी ही ऊर्जा सर्वत्र स्वीकारली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरNatureनिसर्गenvironmentवातावरण