शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 21:11 IST

केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करित, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप शेतकर्‍यांचो प्रश्न सोडविण्याची व नाफेडच्या माध्यमातून ज्वारी खरेदी  करण्याची मागणीमोटारसायकल रॅली काढून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: केंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप करि त शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी  खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले. तसेच  मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोला मार्गावरुन तहसिल  कार्यालयामपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी देण्यात  आलेल्या निवेदनामध्ये शेती व शेतकर्‍यांचे प्रश्न, आरक्षण, कुपोषण,  ढासळलेली शिक्षण व्यवस्था, संपकरी कर्मचार्‍यांचा प्रश्न, आश्‍वासनांची न  होणारी पुर्तता, शिष्यवृत्तीचे प्रश्न, आरोग्य व्यवस्था, विज समस्या, महागाई  आदी विविध विषयांवर सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्यांचा  गांभीर्याने राज्यशासनाने विचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतफेर्ं तिव्र आंदोलन  छेडण्याचा इशारा देण्यात आला. तालुका अध्यक्ष कैलास गोंडचर, शहर अध्यक्ष इंजी.प्रमोद लहाने, राजीव बोचे,  शंकरराव चौधरी, राजू मंगळे, दयाराम धुमाळे, देवानंद र्मदाने, प्रभाकर वाघमारे,  निखील गावंडे, छाया कात्रे, वृंदा मंगळे, अजमतखाँ, एजाज अहेमद,  शशिकांत पुंडकरे, खालीद इनामदार, मंगला दिंडोकार, ज्योती कुकडे, माया  कावरे, हरिभाऊ दहिभात, राहूल हिंगणकर, सै.मतीन अहेमद, अ.शारीक,  शालीकराम वानरे, राजेश जॉन, सै.अक्रम, अक्रम इनामदार, जमीर इकबाल,  हारुन कुरेशी, जयदेव इंगळे, आनंद सोनोने, अनिता सोनोने, शुभम नारे, सलीम  भाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ांसख्येने रॅलीत सहभागी झाले होते. 

टॅग्स :Telharaतेल्हारा