शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हवामानातील बदलामुळे मशागतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 20:06 IST

आलेगाव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त

ऑनलाइन लोकमतआलेगाव : आलेगाव परिसरात ढगाळ वातावरण राहायला सुरुवात झाल्यापासून शेती मशागत कामांना जोर चढला आहे. यावर्षी आलेगाव तथा परिसरात लग्नसराईने एक विक्रमच केला आहे. जवळपास १२ ते १३ हजार वस्ती असलेल्या आलेगावामध्ये एकाच दिवशी सहा ते सात लग्न विवाह होत आहेत. लग्नांची संख्या दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढली आहे. लग्न विवाह व यावर्षीच्या विक्रमी तापमानामुळे जवळपास शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. काही नागरिक लग्न सोहळ्यात मग्न आहेत तर काही शेतकरी बांधव शेतीच्या कामात व्यस्त आहेत. वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळी वातावरण राहायला सुरुवात झाली असून उन्हामध्येसुद्धा बदल झालाआहे. शेतकरी स्वत: व मजुरांकडून शेतीची कामे करून घेत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू होईल, या आशेने बळीराजा शेतात मेहनत करीत आहेत.