शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

हवामानातील बदलामुळे मशागतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 20:06 IST

आलेगाव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त

ऑनलाइन लोकमतआलेगाव : आलेगाव परिसरात ढगाळ वातावरण राहायला सुरुवात झाल्यापासून शेती मशागत कामांना जोर चढला आहे. यावर्षी आलेगाव तथा परिसरात लग्नसराईने एक विक्रमच केला आहे. जवळपास १२ ते १३ हजार वस्ती असलेल्या आलेगावामध्ये एकाच दिवशी सहा ते सात लग्न विवाह होत आहेत. लग्नांची संख्या दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढली आहे. लग्न विवाह व यावर्षीच्या विक्रमी तापमानामुळे जवळपास शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. काही नागरिक लग्न सोहळ्यात मग्न आहेत तर काही शेतकरी बांधव शेतीच्या कामात व्यस्त आहेत. वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळी वातावरण राहायला सुरुवात झाली असून उन्हामध्येसुद्धा बदल झालाआहे. शेतकरी स्वत: व मजुरांकडून शेतीची कामे करून घेत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू होईल, या आशेने बळीराजा शेतात मेहनत करीत आहेत.