शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीचे प्रदर्शन टाळण्यासाठी  खासदार-नामदारांची भाषणे नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:31 IST

भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी घेतला प्रमुख पदाधिकार्‍यांचा वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे भाजपच्या संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी अकोल्यात आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा वर्ग घेत, संघटन कार्यावर प्रश्नांची सरबत्ती करून, पदाधिकार्‍यांना घाम फोडला. सरोज पांडे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, अनेक आघाड्यांचे पदाधिकारी चाचपडत होते. सरोज पांडे यांनी भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाचा आढावा आणि त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली. जे पदाधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत, त्यावर नाराजी व्यक्त करीत, नेते म्हणून पदे बळकावली. त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशा शब्दात खडेबोल सुनावले.  यावेळी मंचावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे संघटनमंत्री उपेंद्र कोठीकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, अँड. मोतीसिंह मोहता व श्रावण इंगळे आदींची उपस्थिती होती.  या नेत्यांपैकी सरोज पांडे यांचे व्यतिरिक्त तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठीकर यांनाच भाषणाची संधी मिळाली. त्यामुळे मंचावर उपस्थित लोकप्रतिनिधींना केवळ मंचावर स्थान ग्रहण करून बसून राहणे एवढेच कार्य उरले होते. संघटनात्मक आढावा असल्यामुळे संघटनेत काम करणार्‍या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. हे सर्मथन पक्षपातळीवर कदाचित असू शकते मात्र, भाषणाच्या माध्यमातून मतभेद समोर येऊ नये म्हणूनच लोकप्रतिनिधींची भाषणे टाळली असावी, अशी चर्चा आता राजकीय वतरुळात सुरू झाली आहे. -