शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पदवीधर अंशकालीन संघटनेचे आंदोलन

By admin | Updated: August 1, 2015 00:29 IST

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंशकालीन कर्मचा-यांनी दिले एकदिवसीय धरणे.

अकोला : पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्यावतीने शुक्रवार, ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हय़ातील पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शासनाच्या नियुक्तीपत्रानुसार जिल्हय़ातील पदवीधरांनी शासकीय कार्यालयांमध्ये सलग तीन वर्षे शंभर ते तीनशे रुपये मानधनावर काम केले. तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर परत नव्याने रुजू करण्याऐवजी शासनाने पदमुक्त केले. शासन आज ना उद्या परत सेवेत सामावून घेईल, या भाबड्या आशेवर पदवीधरांनी १५ ते २0 वर्षे काढली. १८ जानेवारी २000 पासून शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या यापैकी अनेक पदवीधरांनी शासकीय नोकरी मिळविण्याची वयोर्मयादा ओलांडली आहे. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीकरिता वयोर्मयादेत बसणार्‍या तथा वयोर्मयादा ओलांडणार्‍या पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांनी अनेकदा आंदोलने केली तथा अधिकार्‍यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले खरे, मात्र अद्याप याबाबत शासनाने कुठलीच पावले उचलली नाहीत. वयोर्मयादेत बसत नसल्यास आमच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या आशयाचे निवेदन पदवीधर अंशकालीन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिले.