शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मूग, उडीद, सोयाबीन ‘एफएक्यू’च्या निकषात नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:00 IST

अकोला : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रात या  धान्याचा दर्जा ‘एफएक्यू’ (सरासरी गुणवत्ता) नसल्याच्या  कारणाने शेकडो नमुने रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे  जिल्हय़ातील चार केंद्रांवर गेल्या पाच दिवसांत मूग ८८ क्विंटल  तर उडिदाची केवळ ३0३ क्विंटल खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देनमुने ‘रिजेक्ट’ झालेल्या धान्याचे करायचे कायशेतकरी बिथरले

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रात या  धान्याचा दर्जा ‘एफएक्यू’ (सरासरी गुणवत्ता) नसल्याच्या  कारणाने शेकडो नमुने रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे  जिल्हय़ातील चार केंद्रांवर गेल्या पाच दिवसांत मूग ८८ क्विंटल  तर उडिदाची केवळ ३0३ क्विंटल खरेदी झाली आहे. धान्याच्या  दर्जावरून येत्या काळात केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने खरेदीचा हट्ट न  करता शेतकर्‍यांना पीक पेर्‍यावर अनुदान देण्याची मागणी पुढे ये त आहे.मूग, उडिदासोबतच सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी  जिल्हय़ात चार केंद्र सुरू झाली. त्यासाठी शेतकर्‍यांना आधी  नोंदणी करावी लागत आहे. त्यानंतर उत्पादित धान्याचा नमुना  केंद्रात आणून त्याचा ‘एफएक्यू’ दर्जा तपासला जात आहे.  त्यामध्ये मूग, उडिदाला पांढरे डाग असल्याचे सांगितले जात  आहे. पावसामुळे हा परिणाम झाला आहे, तर सोयाबीनमध्ये  आद्र्रतेचे प्रमाण १२ तब्बल २१ टक्के असल्याने खरेदी न  करण्याचा पवित्रा केंद्रातील संबंधितांनी घेतला आहे. त्यामुळे या  तीनही धान्याचे नमुने खरेदी केंद्राच्या तपासणीत ‘रिजेक्ट’ केले  जात आहेत. सोयाबीनची वाळवण करून आद्र्रतेचे प्रमाण कमी  करता येते. मूग, उडिदासाठी ही सोय नाही. या पिकांची विक्री  कशी करावी, या मुद्यावर आता शेतकरी बिथरले आहेत.  जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका  बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे.  त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी हमीभावाने होत नाही.  व्यापारी खरेदी करीत नाहीत, त्यामुळे त्या धान्याचे करायचे  काय, असा संतप्त सवालही पुढे येत आहे. 

उशिरा सुरू होऊनही अत्यल्प खरेदीजिल्हय़ात १३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या केंद्रावर प्रत्यक्ष  खरेदी २४ ऑक्टोबर रोजी झाली. जिल्हय़ातील चारही केंद्रांत  तेव्हापासून आतापर्यंत मूग केवळ ८८ तर उडिदाची खरेदी ३0३  क्विंटल झाली आहे. केंद्रात दररोज ५0 शेतकर्‍यांना बोलावले  जाते, हे विशेष. आकड्यांचा हा खेळ पाहता खरेदीसाठी येणारे  नमुने मोठय़ा प्रमाणात रिजेक्ट होत असल्याचे स्पष्ट होते. 

खरेदी केंद्रात येणारे नमुने ‘एफएक्यू’च्या निकषानुसार तपासले  जातात. त्या निकषाच्या अधीन राहूनच केंद्रात खरेदी करता येते.  शेतकर्‍यांचा त्रास वाचावा, यासाठी आधी नमुना तपासून नंतरच  केंद्रात आणावयास सांगितले जाते. - बजरंग ढाकरे, जिल्हा मार्के टिंग अधिकारी, अकोला. 

टॅग्स :agricultureशेती