शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

राज्यात ८,६४२ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 10:53 IST

राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी सद्यस्थितीत ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर कामे सुरू असून, उर्वरित २० हजार ४९८ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मोठ्या शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांच्या हाताला काम नाही. या पृष्ठभूमीवर गाव पातळीवर मजुरांकडून कामाची मागणी होताच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर कामे केली जातात; परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य आयुक्तालयाच्या अहवालानुसार १४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू असून, राज्यातील उर्वरित २० हजार ४९८ ग्रामपंचायत स्तरावर रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींकडून रोहयोची कामे केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना