शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:37 IST

युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले.

ठळक मुद्देसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या संमेलनात गोपाल सालोडकर व संच यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन गित सादर केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.

अकोला: देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समर्पक विचारांचा बलशाली भारत होईल आणि युवकांच्या सृजनशीलतेला, कल्पकतेला, नवनिर्माण शक्तीला चालना देणारी राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व्यवस्था मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी युवकांच्या हाती बेकारी, विचलितताच आली. युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने ५0 व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी प्रित्यर्थ सहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे होते. विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी, ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक डॉ. भास्करराव विघे, धर्मदाय उपायुक्त के.व्ही. मसने, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, कृष्णा अंधारे, प्रा. संतोष हुशे, पत्रकार पुरुषोत्तम आवारे, अ‍ॅड. सुधाकर खुमकर, ज्येष्ट नाट्यकर्मी अशोक ढेरे, सुभाष मिरजकर, निशा सोनवणे, राष्ट्रसंत जन्मस्थळ यावलीचे अध्यक्ष सुनील देशमुख, शेतकरी नेते भाई प्रदीप देशमुख, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, हभप नामदेव महाराज गव्हाळे, चोरोडे गुरुजी, नगरसेवक धनंजय धबाले, रयत संघटनेचे राहुल कडू, प्रवीण भोटकर आदी होते. या संमेलनात गोपाल सालोडकर व संच यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन गित सादर केले.जावेद पाशा म्हणाले, युवकांनी हिंदू-मुस्लिम संघर्षाचे खरे गौडबंगाल लक्षात घ्यावे. हिंदू-मुस्लिमामधील धर्मांध व सत्ताधाऱ्यांचे सत्तासंतुलन व मक्तेदारीचे षडयंत्र हे सांस्कृतिक व धार्मिक विद्वेषाच्या वणव्यात किती बहुजनांचे बळी जाणार? फाळणी ते बाबरी रामजन्मभूमिप्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज