शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

बाजार समिती बंद, शेतकऱ्यांची लूट थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ...

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. शेतकऱ्यांना नगदी रक्कम देऊनच खरेदी करावी लागते. अशावेळी भाव वाढतील या आशेने पुढील हंगामाची तयारी व घरखर्च यासाठी शेतकरी मालाची साठवणूक करीत असतो. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती काही दिवसापासून बंद असून २२ तारखेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे दलाल गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. पुढील हंगामाची चिंता असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कमी भावात विकावा लागत आहे. शेतकरी आपला माल विकण्यासाठी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून असतो. तेथील अधिकाऱ्यांना बाजार समिती चालू ठेवण्यात कुठल्याही प्रकारचे स्वारस्य नसते. कारण शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा नगदीचा फायदा त्यांना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत असतात. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे माजी आमदार संजय गावंडे यांनी म्हटले आहे.