शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती बंद, शेतकऱ्यांची लूट थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ...

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. शेतकऱ्यांना नगदी रक्कम देऊनच खरेदी करावी लागते. अशावेळी भाव वाढतील या आशेने पुढील हंगामाची तयारी व घरखर्च यासाठी शेतकरी मालाची साठवणूक करीत असतो. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती काही दिवसापासून बंद असून २२ तारखेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे दलाल गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. पुढील हंगामाची चिंता असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कमी भावात विकावा लागत आहे. शेतकरी आपला माल विकण्यासाठी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून असतो. तेथील अधिकाऱ्यांना बाजार समिती चालू ठेवण्यात कुठल्याही प्रकारचे स्वारस्य नसते. कारण शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा नगदीचा फायदा त्यांना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत असतात. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे माजी आमदार संजय गावंडे यांनी म्हटले आहे.