शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maratha reservation : सत्ताधारी मराठयांच्या दूर्लक्षामुळेच आरक्षणाच्या मागणीचा उद्रेक़ - अ‍ॅड.आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:09 IST

जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देमराठा नेत्यांची आरक्षणासोबतच बांधीलकीच नव्हती असा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. आर्थिक निकषांची सध्याच्या संविधानामध्ये राज्यघटनेत तरतुदच नाही त्यामुळे संविधान बदलााशिवाय ते शक्य नाही असेही त्यांनी सांगीतले.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.

अकोला -आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन तिव्र होत आहे मात्र या आंदोलनाला सत्ताधारी मराठेच जबाबदार आहेत. यापूर्वी जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यत सत्तेची सर्वाधीक पदे मराठा समजाकडे होती, मराठा समाज आरक्षणाची मागणी ही जुनीची मागणी आहे. साधारणपणे १९८१ पासून या मागणीची सुरवात झाली तेव्हांपासून सत्तेत असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी यामागणीकडे दूर्लक्ष केले. त्या मराठा नेत्यांची आरक्षणासोबतच बांधीलकीच नव्हती असा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. राजकीयदृष्टयाही मागणी केली जात असली तरी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी आधी संविधानात बदल करावे लागतील. आर्थिक निकषांची सध्याच्या संविधानामध्ये राज्यघटनेत तरतुदच नाही त्यामुळे संविधान बदलााशिवाय ते शक्य नाही असेही त्यांनी सांगीतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर