शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

मराठा आरक्षण रद्द; विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST

------------------ गेले अनेक महिने आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल आणि पदभरतीमधील नियुक्त्याही रोखून ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाअभावी अनेक ...

------------------

गेले अनेक महिने आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल आणि पदभरतीमधील नियुक्त्याही रोखून ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाअभावी अनेक उमेदवारांच्या नियुक्त्या गेल्या २ वर्षांपासून रखडल्या आहेत, त्यांची यात काहीच चूक नसताना अशा विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे.

- गोपाल काळे पाटील, विद्यार्थी.

----------------

मराठा समाजाला दर्जाची व संधीची समानता कोठे आहे, मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका शैक्षणिक क्षेत्राला अधिक बसणार आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे मुख्यत्वे सर्व क्षेत्राचा श्वास असणारे शैक्षणिक क्षेत्रात होणारी हानी समाजाला दुर्बल बनवेल. मराठा समाजातील होतकरू, अभ्यासू विद्यार्थी यांना आरक्षण गरजेचे आहे.

-अक्षय राऊत, साथ सेवक फाउंडेशन.

----------------

मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील मुलींची खूप मोठी हानी झाली आहे. आरक्षण मुद्द्यावर निव्वळ राजकारण झाले आहे. मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षण महत्त्वाचे असून, आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार दोघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-प्रांजली देशमुख, विद्यार्थी.

----------------

मराठा आरक्षण रद्द होण्यास सरकार जबाबदार असून मराठा आरक्षणावर निवड राजकारण होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आरक्षण हे गरजेचे असून, सरकारने लक्ष घालून आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा.

- गौरी सरोदे, विद्यार्थी.

-----------------

बुधवार दि. ५ मे रोजी न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाचे हे आरक्षण रद्द केल्याने आरक्षणाच्या मुद्द्याकडे अत्यंत आशेने पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. हे आरक्षण रद्द झाल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर होणारा परिणाम भविष्यात खूप मोठे संकट उभे करेल. म्हणून आरक्षण गरजेचेच!

- जया मांजरे, विद्यार्थी.