शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Maharashtra HSC result 2018 - अकोला जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला उद्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:54 IST

बुधवार ३0 मे रोजी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात अमरावती मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आता ३0 मे रोजी बारावीचा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

अकोला: उच्च माध्यमिक(इयत्ता १२ वी)ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून  २१ फेब्रुवारी ते २४ मार्चदरम्यान ८0 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. बुधवार ३0 मे रोजी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे. जिल्ह्यातून कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अव्वल ठरेल. याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष वेधल्या जाणार आहे.जिल्ह्यात अमरावती मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. आता ३0 मे रोजी बारावीचा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्राविण्यश्रेणीचे गुण मिळावेत अशी अपेक्षा आहे. अमरावती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता जाहिर करण्यात येईल. बारावीच्या परीक्षेला अकोला तालुक्यातून १0९१५, अकोट तालुक्यातून ३५१६ ,बाळापूर तालुक्यातील २८१५, बार्शिटाकळी तालुक्यामधून ३२७४, पातूर तालुक्यातून २४८९, तेल्हारा तालुक्यातून २0४२ आणि मुर्तिजापूर तालुक्यातून २२६८ प्रविष्ट झाले होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Akolaअकोला