शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिल -  हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:37 PM

मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे.

अकोला: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा घेऊन अकोल्यात आले होते त्या यात्रेच्या पुर्वसंध्येला सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आपल्या समस्यकडे लक्ष वेधले मात्र या शेतकºयांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. निवडणुकीचा प्रचार करून ते निघुन गेले. तुमचे मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे अशी टीका किसान क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली.काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’च्यावतीने ४ सप्टेंबर रोजी स्वराज्य भवन येथून बेरोजगार यात्रा काढण्यात आली. या यात्रे दरम्यान पटेल यांनी युवकांशी संवाद साधला ते म्हणाले की ााजपच्या सत्ताकाळात बेकारी प्रचंड वाढली आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार युवक-युवती बेरोजगार आहेत. बेरोजगारांना नोकरी, रोजगार देण्यात शासन अपयशी ठरले आहे. शासनाने बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती करावी यासाठी एनएसयूआयच्यावतीने बेरोजगार यात्रा काढली आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, सरकारी शाळा बंद होत आहेत, खाजगी शाळांची फी परवडत नाही, तरूणांना रोजगार नाही अशा सर्व मुद्यावर आता तरूणांनी बोलले पाहिजे. पेटून उठले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, प्रवक्ता अभिजित कांबळे,एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आकाश कवडे , किसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, विदर्भ अध्यक्ष माणिक शेळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोला