शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Assembly Election 2019 : ६८ उमेदवारांचे भवितव्य ‘सीलबंद ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 11:00 IST

६८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्टॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम ) सीलबंद झाले आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असून, निवडणूक रिंगणातील ६८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सीलबंद ’ झाले आहे. गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भवितव्याचा ‘फैसला ’ होणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ७०३ मतदान केंद्रांवर २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि अपक्षांसह ६८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्टॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम ) सीलबंद झाले आहे. गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, मतमोजणीअंती जाहीर होणाºया निवडणूक निकालात निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.मतदारसंघनिहाय असे आहेत उमेदवार!मतदारसंघ                     उमेदवारअकोट                             १७बाळापूर                          १५अकोला पश्चिम               ०९अकोला पूर्व                    १३मूर्तिजापूर                      १४............................................एकूण                              ६८कोण-कोण मारणार बाजी; मतदारांची उत्कंठा शिगेला !विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान घेण्यात आले असून, त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सीलबंद ’ झाले. २४ आॅक्टोबर रोजी होणाºया मतमोजणीत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कोण-कोण बाजी मारणार, याबाबत आता उमेदवारांच्या समर्थकांसह मतदारसंघांमधील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण