शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाजनादेश यात्रेतून मांडणार सरकारचा लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:55 IST

अकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचणार असून, सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. अकोल्यातील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता बाळापूर येथे मुख्यमंत्र्यांसह महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. राज्याला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी जनादेश मागण्याकरिता मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येत आहे, असेही डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड व माजी आमदार नारायणराव गव्हाणकर उपस्थित होते.

अकोला पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य!पिंप्री चिंचवड, मीरा भार्इंदर येथे पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली असून, आता अकोला आणि कोल्हापूर येथे पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. गत पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील