शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट; अकोला गारठले @ ९.८! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:35 IST

अकोला : दोन दिवसांपासून विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट झाली असून, ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश खाली आले. वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत घटल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.

ठळक मुद्देविदर्भात सर्वाधिक कमी तापमान ब्रम्हपुरी व नागपूर येथे ८.९थंडीचा फायदा हरभरा, गहू पिकाला होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दोन दिवसांपासून विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट झाली असून, ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश खाली आले. वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत घटल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती. रात्रीचे तापमान तर २१ अंशांपर्यंत पोहोचल्याने थंडी गायब झाली होती; परंतु तीन दिवसांपासून अचानक किमान तापमान घटले असून, थंडीत वाढ झाली. दरम्यान, मागील चोवीस १९ डिसेंबर सांयकाळी ५.३0 वाजतापर्यंत ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश होते, वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत खाली आले. यवतमाळ १0.४, वाशिम १0.0, बुलडाणा ११.५ तर अमरावती व चंद्रपूरचे किमान तापमान ११.६ अंशाने खाली आले. सध्या ढगाळ वातावरण असून, वातावरणात गारवा वाढला. मंगळवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले. या थंडीचा फायदा हरभरा, गहू पिकाला होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर