शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

‘लेट लतिफ’ सत्ताधा-यांमुळे शहर विकासाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 02:06 IST

विद्युत खांब हटविण्याचा ठराव तब्बल २२ दिवसांनंतर मिळाला.

अकोला: नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम हॉस्पिटलपर्यंतच्या मार्गावरील वीज खांब, रोहित्रे हटविण्यासाठी जलप्रदाय विभागाने तरतूद केलेल्या १ कोटी ७0 लाखांचा ठराव प्रशासनाकडे सोपवण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला तब्बल २२ दिवसांचा अवधी लागला. या ठरावाला जिल्हाधिकारी आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांची मंजुरी आवश्यक असल्याने शहर विकासाच्या मुद्यावर सत्ताधारी केवळ गप्पाच करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला २0१३ मध्ये १५ कोटींचे अनुदान मंजूर केले होते. या निधीत ५0 टक्के मॅचिंग फंड जमा करण्याची कोणतीही अट नव्हती, हे विशेष. या अनुदानातून प्रशासनाने सहा सिमेंट काँक्रिटचे तर १२ डांबरी असे एकूण १८ रस्ते प्रस्तावित केले होते. यानंतरही शहरातील इतर प्रमुख मार्गांची दुरवस्था कायमच होती. ही बाब पाहता, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली असता, त्यांनी २0 कोटी रुपये मंजूर केले. शासनाने रस्त्यांचे एस्टिमेट बनविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यामुळे या कामांच्या निविदासुद्धा पीडब्ल्यूडीने जारी केल्या.