शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:19 IST

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उच्च न्यायालयाने महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू असलेली संचारबंदी ३ मे रोजी संपली, तर मुंबई उच्च न्यायालयाची मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठे उन्हाळी सुट्या न घेता कामकाज सुरू करतील. सर्व जिल्हा न्यायालयात याप्रमाणेच कामकाज चालणार असल्याने वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.याशिवाय न्यायालयाचे कामकाजही नेहमीच्या सकाळी ११ वाजताऐवजी अर्धा तास आधी १०.३० वाजता सुरू होईल, असे उच्च न्यायालयाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे; मात्र ३ मेनंतरही संचारबंदी कायम राहिली, तर न्यायालयाचे कामकाज सध्या ‘कोविड-१९’ लॉकडाउनमध्ये सुरू असलेल्या पद्धतीनुसारच सुरू राहणार आहे.३ मेनंतर आणि ७ जूनपूर्वी न्यायालयीन कामकाज ‘लॉकडाउन’ संपल्यानंतर नियमित स्वरूपात पूर्ववत करण्यात आले, तर अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालये उन्हाळी सुटीचा उपभोग घेणार नाहीत. न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत राहील. कार्यलयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळ ६ वाजतापर्यंत राहील.जर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होत असेल, तर अशा परिस्थितीत सर्व वकील आणि पक्षकार यांनी नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करावा, तसेच वकील व पक्षकारांकरिता वाहनतळ ‘कोविड-१९’ महामारीच्या आधी असल्याप्रमाणेच अमलात येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश य. गो. खोब्रागडे यांनी गुरुवार, २३ एप्रिल रोजी निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्र अकोला बार असोसिएशनला प्राप्त झाले असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोदे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय