शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अखेर तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या कामाचा मुहूर्त निघाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

तालुक्यातील आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड, वरवट-तेल्हारा, वणीवारुळा फाटा या चार मुख्य रस्त्यांवर २०० कोटी रुपये खर्च होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच या ...

तालुक्यातील आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड, वरवट-तेल्हारा, वणीवारुळा फाटा या चार मुख्य रस्त्यांवर २०० कोटी रुपये खर्च होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच या कामाला सुरुवात झाली होती. मात्र ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले. त्या कंत्राटदाराने कुठलेही नियोजन न करता कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे चारही बाजूंनी सर्व रस्ते अनेक महिन्यांपासून खोदून ठेवले होते. कुठे माती तर कुठे गिट्टी टाकून अर्धवट काम करून ठेवले होते. अनेकदा संबंधित कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्यावर त्यांना यश मिळत नसल्याने व दुसरी कोणती एजन्सी काम करण्यास तयार नसल्याने काम बंद होते. या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले. गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत होता, मात्र आता या रस्त्याचे काम सुरू होत असल्याची माहिती मिळाल्याने जनतेला दिलासा मिळाला.

आता सुरू झालेले काम बंद पडू नये!

आता रस्त्याचे सुरू झालेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद पडणार याची संबंधित कंत्राटदार व संबंधित विभागाने दक्षता घ्याव, अशीसुद्धा मागणी होत आहे.

संबंधित रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून बंद होते. मात्र आजपासून हे काम सुरू होणार आहे. काम पुन्हा बंद पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. असे बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय बोचे यांनी सांगितले.