शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किशोर बळी यांच्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:16 IST

अकोला : सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या 'प्रभात' ह्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'सुलभभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ह्या कवितेची निवड केली आहे. 

ठळक मुद्दे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या किशोर बळी यांची पहाटेच्या प्रतीक्षेत,पाकळ्या, अक्षरांचे सूर, धुम्मस, आणि माझ्या बालमित्रांनो ही पुस्तके प्रकाशित आहेत. गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांच्या मैफिलीचे निवेदक, वऱ्हाडी बोलीतील स्तंभलेखक, चित्रपट गीतकार - अभिनेते तसेच 'हास्यबळी डॉट कॉम' ह्या विनोदी कार्यक्रमाचे सादरकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.नुकतेच युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले असून यंदा त्यांचा अ.भा.साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सहभाग होता. 

 

अकोला : सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या 'प्रभात' ह्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'सुलभभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ह्या कवितेची निवड केली आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या किशोर बळी यांची पहाटेच्या प्रतीक्षेत,पाकळ्या, अक्षरांचे सूर, धुम्मस, आणि माझ्या बालमित्रांनो ही पुस्तके प्रकाशित आहेत. गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांच्या मैफिलीचे निवेदक, वऱ्हाडी बोलीतील स्तंभलेखक, चित्रपट गीतकार - अभिनेते तसेच 'हास्यबळी डॉट कॉम' ह्या विनोदी कार्यक्रमाचे सादरकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. नुकतेच युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले असून यंदा त्यांचा अ.भा.साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सहभाग होता.    "ज्यांच्या कविता वाचत मी लहानाचा मोठा झालो, त्या जगदीश खेबुडकर, वसंत बापट, शांता शेळके यांच्या कवितांसोबत माझी कविता अभ्यासक्रमात असावी आणि राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ती तालासुरात गुणगुणावी, हे माझ्या शब्दांचे भाग्य आहे", अशी प्रतिक्रिया किशोर बळी यांनी व्यक्त केली आहे. अकोल्यातील प्रभात किड्स् ह्या शाळेने ही कविता आपले 'थीम साँग' म्हणून स्वीकारली आहे, हे विशेष.

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकliteratureसाहित्य