शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘विकेल ते पिकेल’च्या संकल्पनेतून केली झीरो बजेट शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

बबन इंगळे सायखेड : पारंपरिक शेती करत असताना ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्याची ...

बबन इंगळे

सायखेड : पारंपरिक शेती करत असताना ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्याची किमया एका युवा शेतकऱ्याने करून दाखवली आहे. सोयाबीनसारख्या पिकांना फाटा देत ऊस पिकवून त्यापासून घरीच सेंद्रिय गूळनिर्मितीचे काम सुरू केले. बार्शिटाकळी तालुक्यातील खांबोरा या गावातील युवा शेतकरी विनय गावंडे यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये उसाची लागवड करून सेंद्रिय गूळनिर्मितीचे काम सुरू केले. त्यांचे दिवंगत वडील उद्धवराव गावंडे यांच्या कार्याचा वारसा ४० वर्षांपासून सुरूच आहे.

बळीराजाने आयुष्यभर शेतात राबून हरित क्रांती घडविण्याचे स्वप्न पहावे. परंतु, निसर्गाच्या प्रकोपाने वेळोवेळी शेतातील पिकांचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, शेतमालाला योग्य भाव न मिळणे आदी कारणांनी शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळते. हे वास्तव अनेकदा दुष्काळी स्थितीत पाहावयास मिळते. अशा परिस्थितीतही युवकाने प्रेरणावाट निर्माण केली आहे.

सेंद्रिय गूळनिर्मिती ही ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून होत असल्याने याला कृषी विभागाच्या ‘आत्मा’ची जोड आहे. आत्मांतर्गत गावंडे यांनी कै. उद्धवराव गावंडे शेतकरी उत्पादक गटाची नोंदणी करून शेतीला जोडधंदा मिळाला आहे. परिसरातील इतर शेतकरीसुद्धा गावंडे यांच्या शेतातून उसाचे बेणे विकत घेऊन लागवड करतात आणि सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी तयार ऊस त्यांना देतात. तालुक्यात त्यांचा आदर्श घेऊन अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असून, यंदा उसाचा बहुतांश पेरा आहे.

................

आरोग्यदायी गुळाची मुंबई, पुणे बाजारपेठ

दैनंदिन वापरात असलेल्या गुळाच्या तुलनेत सेंद्रिय गूळ हा आरोग्यासाठी पोषक व लाभदायी असल्याने आयुर्वेदातसुद्धा त्याला महत्त्व आहे. गावंडे हे दैनंदिन २५० ते ३०० किलो गूळ तयार करीत असून, १० व १५ किलो वजनाच्या भेलीमध्ये तो असतो. प्रतिकिलो ८० रुपयांप्रमाणे तो विकला जात बसून, याची बाजारपेठ मुंबई व पुणे येथे आहे. अकाेला जिल्ह्यातही गुळाची विक्री हाेत आहे.