शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ सर्वेक्षणासाठी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:35 IST

गावातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचेही गुणांकन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील २५ गावांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील गावात भेटी दिल्या जाणार आहेत. गावातील स्वच्छतेची पाहणी करून त्याबाबतचे सर्वेक्षण पथकाद्वारे केले जाणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान गावातील सार्वजनिक स्थळे, शासकीय इमारती, त्यामध्ये अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू चिकित्सालय, ग्रामपंचायत कार्यालय, सर्व धार्मिक प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे, समाजमंदिर, चावडी, बसस्थानक, गावातील चौकाची पाहणी केली जाणार आहे. सोबतच गावातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचेही गुणांकन केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी श्रमदान मोहीम राबविण्यात यावी, गाव स्वच्छ करावे, शक्य तेथे शोषखड्ड्यांचे खोदकाम करावे, परसबाग तयार करावी, असे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रत्येक विस्तार अधिकाºयावर ती जबाबदारी देण्याचे पत्रात म्हटले आहे.या तपासणीदरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, गावातील प्रभावी व्यक्ती, महिला, जलसुरक्षक, आशा, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक, गाव स्तरावरील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचेही पाणी पुरवठा व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत