शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बेवारस वाहनांवर कारवाईसाठी महापालिकांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

शहरांमधील वाढती लाेकसंख्या व दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस हाेणारी वाढ पाहता महापालिका प्रशासनाच्यावतीने पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत साेयीसुविधांवर ताण ...

शहरांमधील वाढती लाेकसंख्या व दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस हाेणारी वाढ पाहता महापालिका प्रशासनाच्यावतीने पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत साेयीसुविधांवर ताण पडत आहे. मनपा क्षेत्रात पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांवर लघु व्यावसायिकांनी अनधिकृतपणे कब्जा केल्यामुळे वाहनचालकांना नाईलाजाने रस्त्यालगत जागा दिसेल त्याठिकाणी वाहने उभी करावी लागत आहेत. अशा स्थितीत मुख्य रस्ते, पूल, उड्डाण पुलाखाली बेकायदेशीरपणे साेडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. शिवाय यामुळे अपघातांची संख्या वाढली असल्याचे चित्र समाेर आले आहे. महापालिका क्षेत्रातील अशा बेवारस वाहनांमुळे वाहतूक शाखा पाेलिसांसमाेर नानाविध अडचणी निर्माण हाेत आहेत. याप्रकाराची दखल घेत शासनाने शहरांमध्ये बेवारस वाहनांना हटविण्यासाठी महापालिकांना निर्देश दिले आहेत. त्यासाठी ठाेस कालमर्यादेत कारवाईसाठी विशेष माेहीम राबविण्याची सूचना आहे.

आयुक्तांकडे संनियंत्रण

कारवाईचे संनियंत्रण मनपा आयुक्तांनी करण्याचे निर्देश आहेत. बेवारस वाहनांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर संबंधित वाहनांवर सात दिवसांचा कालावधी दिलेली नाेटीस लावून त्याचे छायाचित्र काढणे भाग आहे. या कालावधीत जी वाहने हटवली जाणार नाहीत,अशा वाहनांना हटवल्या जाणार आहे. याबाबतची माहिती पाेलीस प्रशासन व परिवहन विभागाला द्यावी लागणार आहे.