शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अकोला जिल्ह्यात १५ शाळांमध्ये उभारले नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:07 IST

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे १५ शाळांमध्ये सव्वा दोन कोटी रुपये खर्चून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहेत.

अकोला : राष्ट्रीय स्तरावर राज्याची संपादणूक पातळी आणि गणित व विज्ञान विषयातील राष्ट्रीय अध्ययन संपादणूक पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे १५ शाळांमध्ये सव्वा दोन कोटी रुपये खर्चून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहेत.राज्य शासनाकडून गतवर्षीपासून गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी गणिताचार्य-भास्कराचार्य कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत अपूर्व विज्ञान मेळावे घेण्यात येत आहेत. वर्गात शिक्षणाचे वातावरण आनंददायी असावे, मुलांना सतत क्रियाशील ठेवून त्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांची संशोधक वृत्ती जोपासावी. नावीन्याची माहिती मिळविणारे व कृतीस वाव मिळवून देण्यासाठी विविध वैज्ञानिक व गणिताची साधने वर्गात उपलब्ध करण्यासाठी माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय आविष्कार अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानांतर्गत शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणे प्रस्तावित होते. त्यानुसार समग्र शिक्षा अभियानाच्या पुढाकारातून अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी दोन नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील वर्ग ६ ते ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी हे विज्ञान केंद्र राहतील. विज्ञान केंद्रांमध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची उभारणी झाली की नाही, याची तपासणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या करण्यात येत आहेत. त्यासाठी एक समिती गठित करण्यात असून, अधिव्याख्याता कविता बुरघाटे यांच्या नेतृत्वात तालुक्यांमधील विज्ञान केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात १५ शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र (अत्याधुनिक प्रयोगशाळा) उभारण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान विषयातील रुची वाढावी. हा त्यामागे उद्देश आहे. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल.- श्याम राऊत, सहायक कार्यक्रमअधिकारी समग्र शिक्षा अभियान

 

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञान