शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सार्वजनिक शौचालय, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची अंमलबजावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:03 IST

Swachh Bharat Abhiyan अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया राज्यातील जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अकोला : स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शाैचालय आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कामांची अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया राज्यातील जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालय आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यातील जिल्हानिहाय गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालये तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची अंमलबजावणी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सार्वजनिक शौचालय सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांसाठी अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. अंदाजपत्रके तयार झाल्यानंतर तांत्रिक मान्यता व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांसह सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामे जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक शाैचालयांच्या कामांसाठी निधी प्राप्त!

स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालय बांधकामांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २५ जानेवारी रोजी जिल्हानिहाय गावांची निवड करण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांसाठी १४ जानेवारी रोजी गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शाैचालयांच्या कामांसाठी शासनामार्फत प्रत्येक शौचालय बांधकामांसाठी तीन लाख रुपयाप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांना जानेवारीअखेर शासनामार्फत निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान