शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्हय़ातील रस्त्यावर वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 13:57 IST

हिरवीगार वृक्ष आधी पेटवून नंतर त्याची अवैधपणे करण्याचे प्रकार प्रचंड वाढले.

वृक्ष पेटवून देण्याच्या प्रकारांमध्ये प्रचंड वाढअकोला: जिल्हय़ातील अनेक मार्गासह बाश्रीटाकळी राज्य मार्गावर असलेले हिरवीगार वृक्ष आधी पेटवून नंतर त्याची अवैधपणे करण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, ते तातडीने थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावे, अशी मागणी संवेदना क्रिएटिव्ह क्लबने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनातून केली आहे. अकोला-बाश्रीटाकळी या राज्य महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून हजारो वृक्ष आहेत. या रस्त्यावर कायमस्वरूपी त्या वृक्षांची सावली आहे. तसेच ती झाडे पक्ष्यांची निवासस्थाने आहेत. त्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यासाठी आधी पेटवून देण्याचा अघोरी प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. झाडाच्या बुंध्याशी आग लावून आधी त्या वृक्षांना पाडण्यात येते. त्यानंतर लाकूड कापून रातोरात लंपास केली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असलेल्या रस्त्यावर हे वृक्ष आहेत. त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्याचवेळी शासनाकडून कोट्यवधी वृक्ष लावण्याचा संकल्प केला जातो, हा विरोधाभासही यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. त्यातच शासनाच्या वृक्ष वाचवा संदेश देणारी दिंडी शुक्रवारी गेली. त्यावेळी चार वृक्ष पेटवून दिलेले होते, हे विशेष. तर २0 वृक्ष जागेवरच सुकलेली असल्याचेही चित्र आहे. हा भयंकर प्रकार तातडीने थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावे, अशी मागणी संवेदना क्रिएटिव्ह क्लबने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनातून केली आहे.