शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

चिखलगावात अवैध दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

थंडीचा जोर वाढल्याने आजार बळावले खानापूर: गत दिवसांपासून खानापूर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने, नागरिकांना ...

थंडीचा जोर वाढल्याने आजार बळावले

खानापूर: गत दिवसांपासून खानापूर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने, नागरिकांना शेकोटीसह ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप, दमा आजारांनी डोके वर काढले आहे.

रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्याची महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कपाशी पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी

माना: परिसरात कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळी व बोंडसळचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यंदाचे वर्ष नापिकीचे गेल्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. बोंडअळी आलेल्या कपाशी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव, तरीही बेफिकिरी!

चोहोट्टा बाजार: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक मात्र बेफिकीर आहेत. आठवडी बाजारात गावाेगावचे नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. परंतु कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस कर्मचारी ढिम्म आहेत. कारवाईसाठी कोणीही पुढे येत नाही.

वन्य प्राण्यांचा धुडगूस, हरभरा पीक धोक्यात

अडगाव: वन्य प्राणी शेतातील हरभरा पिकात धुडगूस घालून पीक उदध्वस्त करीत आहेत. हरभरा पिकामध्ये शिरून वन्य प्राणी पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुख्य मार्गावरचे अतिक्रमण काढण्याची मागणी

अकोट: शहरातील अकोला नाकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची नागरिकांनी केली आहे.

पूर्णा नदीतून अवैध रेतीचे उत्खनन

म्हैसांग: परिसरातील कट्यार, वडद, कपिलेश्वर, वीरवाडा, म्हैसांग आदी गावांमधून जाणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून रेती माफिया दिवसरात्र रेतीचे अवैध उत्खनन करीत आहेत. याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

हरभरा पिकाला पाणी देण्याची लगबग

आपातापा: मूग, उडीद, सोयाबीनच्या पिकाने धोका दिल्याने, यंदा शेतकऱ्यांना हरभरा पिकाकडून अपेक्षा आहेत. हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी पूर्णा नदीतून, शेततळ्यांमधून पाणी देण्यावर देत आहेत. शेतांमध्ये स्प्रिंकलर लावलेले दिसून येत आहेत.

रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण

पिंजर: कपाशी, हरभरा, तूर पिकांचे रानडूकर, हरिणांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवीन शक्कल लढविली आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील धुऱ्यांवर साड्यांचे कुंपण घातल्याचे चित्र परिसरात दिसत आहेत.