शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अवैध होर्डिंग्सप्रकरणी २४ ला सुनावणी

By admin | Updated: November 14, 2014 01:12 IST

मनपा, नगरपालिकांकडून शपथपत्र दाखल.

अकोला: राज्यभरातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रात उभारलेल्या अवैध होर्डिंग, बॅनर व फलकांमुळे शहर विद्रूप झाल्याप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होत आहे. याकरीता मनपा व नगरपालिक ांच्यावतीने शपथपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अवैध बॅनर, होर्डिंग व फलकांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शहरं व्रिदूप झाली असून, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत सुस्वराज्य फाऊंडेशनच्यावतीने सातारा येथील जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही स्थिती संपूर्ण राज्यातच असल्याचे फाऊंडेशनच्यावतीनेनमुद करण्यात आल्याने यासंदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील महापालिका व नगरपालिकांच्या प्रलंबित याचिका एकत्रीत करण्यात आल्या. मध्यंतरी अवैध बॅनर, होर्डिंगच्या मुद्यावर महापालिका व नगरपालिकांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले. त्यानुसार शपथपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर येत्या २४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, शासनाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अँड.गिता शास्त्री बाजू मांडणार आहेत.