शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कसे भरणार धरण...? काटेपूर्णा धरणावरील १२ प्रकल्प कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:17 IST

धरणाच्या वरील प्रकल्प तुडुंब पाण्याने भरतील, तेव्हाच काटेपूर्णा धरणात पाणी संकलन होईल.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. या धरणाच्या वर छोटे-मोठे १२ प्रकल्प आहेत. हे प्रकल्पच कोरडे असल्याने काटेपूर्णा धरण पाण्याने भरणार कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. काटेपूर्णा धरणात गुरुवार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ३.६८ टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध होता. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात २३ जून, २६ जुलै व ७ आॅगस्ट असा तीनच दिवस बऱ्यापैकी पाऊस पडला. काटेपूर्णा धरणाच्या साठ्यात वाढ होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची गरज आहे; परंतु असा पाऊस झालाच नाही. वाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत. काटानंतर पहिलाच सुकांडा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जलाशय पातळी २.३७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानंतरचा कुºहाळ प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पातळी ३.०० दलघमी आहे.

तसेच कोल्ही प्रकल्प ५.२७ दलघमी, रिधोरा १.०, मसला १.६३, खडकी २.०७, मालेगाव २.०४, बोरगाव १.१४, कुत्तरडोह २.०१, डव्हा संग्राहक तलाव १.४४, सुदी संग्राहक तलाव १.४७ तर चाकातीर्थ सर्वात जास्त ९.३६ दलघमी जलसाठा असलेला प्रकल्प आहे. सर्व प्रकल्प आणखी कोरडेच असल्याने काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात जो काही पाऊस पडला, तो अद्याप काटेपूर्णा धरणात पोहोेचलाच नाही.यावर्षी आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी दमदार पाऊस झाला नाही. दमदार पाऊस  पडला तरी अगोदर धरणाच्या वरील प्रकल्प तुडुंब पाण्याने भरतील, तेव्हाच काटेपूर्णा धरणात पाणी संकलन होईल. त्यामुळे यावर्षीचे चित्र भीषण आहे. असे असले तरी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

काटेपूर्णा धरणावरील प्रकल्प यावर्षी अद्याप कोेरडेच आहेत. हे प्रकल्प पाण्याने भरल्यानंतरच काटेपूर्णा धरणात जलसंचय होईल. पाऊस येईल, अशी अपेक्षा असून, धरणात जलसाठा उपलब्ध होईल. आता जे पाणी उपलब्ध आहे, त्याचे मात्र काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे.-चिन्मय वाकोडे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण