शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शपथपत्र लिहून घेतल्यावर उघडणार हाॅटेल, मंगल कार्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST

शहरातील काही मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्समध्ये वर्षभर लग्न साेहळ्यांसह विविध कार्यक्रम पार पडतात. यादरम्यान, वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे रस्त्यांच्या ...

शहरातील काही मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्समध्ये वर्षभर लग्न साेहळ्यांसह विविध कार्यक्रम पार पडतात. यादरम्यान, वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. कार्यक्रमादरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजेचा वापर केला जाताे. उष्टे अन्न सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर फेकून दिले जाते. सांडपाण्याचा याेग्यरीत्या निचरा केला जात नाही. हाॅटेल, मंगल कार्यालयात अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. एकूणच, या सर्व प्रकाराचा स्थानिक रहिवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागताे. यासंदर्भात महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही याेग्य दखल घेतली जात नसल्याने थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली. त्या अनुषंगाने लवादाने निकषांची पूर्तता न करणाऱ्या मंगल कार्यालयांसह हाॅटेल, लाॅन्स व रेस्टाॅरन्टला सील लावण्याचा आदेश जारी केला. लवादाच्या आदेशाचे पालन करीत मनपा प्रशासनाने या सर्व प्रतिष्ठानला सील लावण्याची माेहीम सुरू केली आहे. यामुळे व्यावसायिकांसह लग्न साेहळ्यांचे आयाेजन करणाऱ्यांसमाेर धर्मसंकट उभे ठाकले आहे.

लवादाच्या आदेशानंतरच कारवाई का?

मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्स संचालकांना व्यवसायासाठी अनेक निकषांची पूर्तता करणे भाग आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरच मनपाला कारवाईसाठी जाग आल्याने प्रशासनाच्या धाेरणात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झाली आहेत. अर्थात, व्यवसायासाठी परवाना देऊन प्रशासन नामानिराळे हाेत असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.

शपथपत्र घेणार कधी?

मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्सला सील लावल्यानंतर ते नेमके उघडणार कधी, असा सवाल उपस्थित हाेत आहे. मनपाच्या भूमिकेमुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन शपथपत्र लिहून घेणार असले तरी कधी, याकडे लक्ष लागले आहे.