शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हुतात्म्यांना होते मध्यरात्री अभिवादन

By admin | Updated: August 8, 2014 00:20 IST

राज्यातील एकमेव उपक्रम

बुलडाणा : ९ ऑगस्ट या क्रांती दिनी देशभरात हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना दिली जाते. बुलडाण्यात मात्र ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीच हुतात्मा स्मारकावर दिपप्रज्वलन करून अभिवादन केले जाते. गेल्या २२ वर्षापासुन ही परंपरा अविरत सुरू असून राज्यातील एकमेव उपक्रम आहे. बुलडाण्याच्या भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक कोर्डे गुरूजी यांनी सन १९९२ मध्ये ही परंपरा सुरू केली. शहरातील हुतात्मा गोरे स्मारकावर ८ ऑगस्टच्या मध्यरात्री विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, स्वयंस्फुर्तीने आलेले नागरीक यांच्या उपस्थितीत रात्री ठिक बारा वाजता मेणबत्ती पेटवून तसेच पुष्पचक्र वाहून हुताम्यांना अभिवादन केले जाते. यावेळी भारत विद्यालयाचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे हे ह्यवेद मंत्राहून आम्हा वंद्य वंद्य मातरम्ह्ण स्व:ता हे गित सादर करतात. या गितानंतर उपस्थितांना शपथ दिली जाते. कुठलीही भाषण बाजी नाही, दिखाऊपणा नाही अतिशय उत्स्फरुतपणे होत असलेल्या या कार्यक्रमात नागरीक स्वयंस्फुर्तीने सहभागी होतात. पुर्वी या कार्यक्रमासाठी मशाली, टेंभे घेऊन हुतात्मा स्मारक गाठल्या जात असे मात्र रात्रीच्या मिरवणुकांवर तसेच, वाद्य वाजविण्याबाबत आलेल्या नियमांमुळे स्मारकावरच मेणबत्ती प्रज्वलीत केल्या जातात.

** बिगुलची सलामी नाही

सवरैच्च न्यायालयाने रात्री १0 ते सकाळी ५ पर्यंत वाद्य वाजवायला बंदी घातल्यामुळे या कार्यक्रमातुन बिगुलची सलामी बंद झाली. पुर्वी बुलडाणा पोलीसमधून बिगलर येत असत मात्र ही परंपरा आता बंद झाली.