शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:11 IST

Murtijapur News : 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

मूर्तिजापूर : लॉकडाऊन काळात लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या बॅंड पथकावर आर्थिक संकट ओढवले आहे, 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते, या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री बच्चु कडु यांनी दखल घेत टोपले, सुप, फळे विकणाऱ्या व्यवसायीकांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या.          लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर गंडांतर आले त्यातून लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणारे कलांवतही सुटले नाहीत, या कलावंतांना आता टोपले, सुप, फळे विकून व किरकोळ मजूरी करुन आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने लग्न समारंभातून 'बँडबाजा' बाद झाला आहे. यामुळे या व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी आली आहे. या संदर्भात लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पालकमंत्री बच्चु कडु यांनी आवर्जून दखल घेत टोपले विक्री करण्यात येत असलेल्या दुकानदार जाऊन दिनेश गायकवाड यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेऊन सहानुभूती व्यक्त केली.  पालकमंत्र्यांनी खरेदी केली 'दवडी'

वाजंत्री व्यवसाय ठप्प झाल्याने वाजंत्री व्यवसायीकानी टोपले, सुप, फळे, विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला. सोमवारी पालकमंत्री बच्चु कडु यांनी या व्यवसाय करणाऱ्यांना भेट दिली. दरम्यान सहानुभूती म्हणून बच्चू कडू यांनी या दुकानातून एक 'दवडी' खरेदी केली

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरBacchu Kaduबच्चू कडू