शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:32 IST

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.कापशी येथे शनिवार, १0 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कापशी येथील स्वयंभू गणेश शेतकरी बचत गटाच्या विविध लघू उद्योगांना भेटी दिल्या आणि उद्योगांची माहिती जाणून घेतली. यामध्ये यंत्राद्वारे तयार करण्यात येणाºया गरम मसाला उद्योग, मिनी दालमिल, पेढा उद्योग, लिंबू व लोणचे उद्योगासोबतच इतर लघू उद्योगांची पाहणी केली आणि शेतीला जोड देऊन लघू उद्योग उभा करून प्रगती साधणाºया शेतकºयांचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौतुक केले आणि कापशी परिसरातील शेतकºयांकडून इतर शेतकºयांनी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कापशी तलाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. स्वयंभू गणेश गटाने कमीत कमी पाण्याचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या पपई बागेला भेट दिली. यावेळी गटाचे अध्यक्ष पुरु षोत्तम चतरकर, डॉ. संजय धोत्रे, प्रकाश चतरकर, शरद झामरे, गोपाल राऊत, वसंतराव चतरकर, बळवंत आमले, बाळू फेंड, कन्हैया यादव, पुरु षोत्तम उमाळे, पिंटू कोकाटे, गजानन डिवरे, संतोष चतरकर, शांताराम रोकडे, प्रल्हाद गुडधे, परशराम दांदळे, विश्वनाथ खंडारे, राम चतरकर, अंबादास जाधव, संजय राऊत, नरेंद्र पांडव, गजानन चतरकर, प्रदीप चतरकर, श्रीराम पांडव, प्रशांत टाले, नीतेश बराटे, गजानन लाहुडकार, बळीराम टाले, अमोल काळे, गोपाल चतरकर, संतोष नेरकर, मंगेश पाटेखेडे, नितीन गुडधे, संतोष ताले, विद्याधर बराटे, दत्ता ढोरे, गजानन इंगळे, सुनील पाटील, राजेंद्र टाले, अमोल डोंगरे, राजेश खंडारे, विजय टाले, सदानंद ढोंबळे, देवीदास उगले, नारायण लेंभाडे, विठ्ठल चतरकर, प्रवीण चतरकर, संतोष चतरकर आदी शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील