शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

ग्रामपंचायत कर्मचारी वाढीव वेतनापासून वंचित

By admin | Updated: May 12, 2014 22:25 IST

सरपंच, ग्रामसेवकांची टाळाटाळ

झोडगा: बार्शिटाकळी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आपल्या कर्मचार्‍यांना राहणीमान भत्ता व वाढीव वेतनातील फरकाची रक्कम अद्यापही दिली नसून, या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना राहणीमान भत्ता व फरकाची रक्कम देण्यासंदर्भात शासनाचे अप्पर सचिव फु. स. मेश्राम यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांना २८ मार्च २०१२ला पत्र पाठवून कळविले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी शासनाने लोकसंख्येवर आधारित ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा आकृ तीबंद निश्चित केला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने निश्चित केलेल्या वेतनाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतन २००० पासून देण्यात येत आहे. वेतनावरील एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येत असून, उर्वरित ५० टक्के भार ग्रामपंचायतींना ग्रामनिधीतून सहन करावा लागतो. ज्या ग्रामपंचायती आपल्या कर्मचार्‍यांना किमान वेतन नियमानुसार वेतन देणार नाहीत, त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिवावर कामगार कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत; परंतु बार्शिटाकळीच्या गटविकास अधिकार्‍यांनी एकही ग्रामसेवक किं वा सरपंचावर या नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही.