शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासनाने खरेदी खरेदी केलेल्या तुरीची डाळ मिळणार रेशन दुकानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:51 IST

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची  डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी  मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात  आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील  तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. 

ठळक मुद्देलाभार्थींंना मिळणार सवलतीच्या दरात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची  डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी  मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात  आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील  तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ात सुरू झालेल्या तूर  खरेदी केंद्रावर २६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंंत १ लाख ३९ हजार क्विंटल खरेदी  झाली. संपूर्ण राज्यातील केंद्रांवर तुरीची खरेदी करण्यात आली. त्या तुरीची  भरडाई करून डाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय  शासनाने २८ नोव्हेंबर रोजी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन  महासंघाकडून ही डाळ संबंधित जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी मागणी केल्या प्रमाणे दिली जाणार आहे. 

पॉस मशीन नसल्यास मार्जिनमध्ये फटकादुकानदारांनी तूर डाळीची विक्री प्रक्रिया पॉस मशीनद्वारे केल्यास त्यांना प्र ितकिलो १ रुपया ५0 मार्जिन दिली जाणार आहे. तर मशीनशिवाय वाटप केल्या  जाणार्‍या डाळीसाठी केवळ ७0 पैसे दिले जाणार आहेत. 

पणन महासंघ करणार पुरवठामहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून तुरीची खरेदी करण्यात आली  आहे. त्यांच्याकडून भरडाई केली जाईल. त्यानंतर संबंधित विभागाच्या जिल्हा  पुरवठा अधिकार्‍यांच्या मागणीनुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी डाळीचा  पुरवठा त्यांच्या गोदामातून करणार आहेत.  

टॅग्स :Akola cityअकोला शहर