शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार द्या!

By admin | Updated: December 20, 2014 00:43 IST

शेतकरी जागर मंचची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

अकोला : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून, कोणतीही अट न लावता शेतकर्‍यांना कर्जमुक्ती व वीज बिलमाफी आणि हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, कोणतीही अट न लावता शेतकर्‍यांना कर्जमुक्ती व वीज बिलमाफी देण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, पुढील वर्षी पीक उभे करण्यासाठी शेतकर्‍यांना एकरी ५0 हजार रुपयांचे कर्ज देण्यात यावे व या कर्जाची परतफेड पाच वर्षांत करण्यात यावी, वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांच्या उत्पन्नाची नुकसानभरपाई देण्यात यावी, कृषिपंपांना दिवसा दहा ते बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, पीक विम्याचे निकष बदलून ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांना सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे दोन वर्षात पूर्ण करण्यात यावी, खारपाणपट्टय़ात विहीर, बोअरच्या कामांसाठी अनुदान देण्यात यावे, सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये व कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव देण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.