शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार द्या!

By admin | Updated: December 20, 2014 00:43 IST

शेतकरी जागर मंचची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

अकोला : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून, कोणतीही अट न लावता शेतकर्‍यांना कर्जमुक्ती व वीज बिलमाफी आणि हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, कोणतीही अट न लावता शेतकर्‍यांना कर्जमुक्ती व वीज बिलमाफी देण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, पुढील वर्षी पीक उभे करण्यासाठी शेतकर्‍यांना एकरी ५0 हजार रुपयांचे कर्ज देण्यात यावे व या कर्जाची परतफेड पाच वर्षांत करण्यात यावी, वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांच्या उत्पन्नाची नुकसानभरपाई देण्यात यावी, कृषिपंपांना दिवसा दहा ते बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, पीक विम्याचे निकष बदलून ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांना सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे दोन वर्षात पूर्ण करण्यात यावी, खारपाणपट्टय़ात विहीर, बोअरच्या कामांसाठी अनुदान देण्यात यावे, सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये व कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव देण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.