शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

श्रींच्या दर्शनाने धन्य झाले अवघे जन; पालखीचे पावसातच पंढरपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:16 IST

अकोलेकर भाविक गजानन माउलीच्या दर्शनाने धन्य झाले. शनिवारी सकाळी हरिहरपेठेतील मुक्काम आटोपून श्रींची पालखी व वारकऱ्यांनी रिमझिम पावसातच पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांचा निरोप घेतला.

ठळक मुद्देशनिवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतरही सकाळी पालखीतील वारकºयांनी पंढरपूरकडे जाण्याची तयारी सुरू केली. पहाटेपासूनच टाळ-मृदंग आणि भजनांना प्रारंभ होऊन वातावरण भक्तिमय झाले होते. चहा, अल्पोपाहार आटोपून पालखीतील वारकरी पातूर मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.

अकोला : संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारीसुद्धा भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी भक्तिमय होऊन गेली होती. अकोलेकर भाविक गजानन माउलीच्या दर्शनाने धन्य झाले. शनिवारी सकाळी हरिहरपेठेतील मुक्काम आटोपून श्रींची पालखी व वारकऱ्यांनी रिमझिम पावसातच पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांचा निरोप घेतला.‘श्रीं’च्या पालखीने परिक्रमा करीत शुक्रवारी सायंकाळी पालखी मुक्कामासाठी हरिहरपेठेतील शिवाजी विद्यालयात पोहोचली. या ठिकाणी पालखीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. श्रींच्या दर्शनासाठी जुने शहरातील हरिहरपेठ, वाशिम बायपास, बाळापूर नाका परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी आयोजकांच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतरही सकाळी पालखीतील वारकºयांनी पंढरपूरकडे जाण्याची तयारी सुरू केली. पहाटेपासूनच टाळ-मृदंग आणि भजनांना प्रारंभ होऊन वातावरण भक्तिमय झाले होते. चहा, अल्पोपाहार आटोपून पालखीतील वारकरी पातूर मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. (प्रतिनिधी)

 

 

टॅग्स :AkolaअकोलाGajanan Maharajगजानन महाराज