शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

फळ बागायतदार शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:24 IST

नुकसान भरपाईसाठी फळ बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांना गुरुवारी घेराव घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर-बाळापूर तालुक्यातील १०० टक्के नुकसान झालेल्या फळबागांचे तत्काळ पंचनामे, सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी फळ बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांना गुरुवारी घेराव घातला.सततच्या पावसामुळे खरीप पिकांसोबत लिंबू, संत्रा, मोसंबी फळबागांच्या फळबहाराचे अतोनात नुकसान झाले. लांबलेल्या पावसामुळे वातावरण बदल झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात येणारा हस्तबहार आला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात फळबागांना फळधारणा होणार नाही. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्हा ग्राहक मंचाच्या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांना आवारात गाठून फळ बागायतदार शेतकºयांनी घेराव घातला आणि फळबागांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांनी फळ बागायातदार शेतकºयांना तत्काळ सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना सोबत घेऊन पोहोचणार असल्याचे शेतकºयांना सांगितले. घेराव घालणाºयांमध्ये संजय उजाडे, सुनील गाडगे, गजानन बोचरे, संजय ढाळे, संतोष लोखंडे, संजय लोथे, दीपक मसने, डिगांबर मानकर, स्वप्निल कोकाटे, गोपाल वाढोकार, गणेश वसतकार, राजेंद्र देशमुख व पुरुषोत्तम देशमुख हे शेतकरी होते. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी