शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

राज्यातील फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर भर!

By admin | Updated: May 11, 2015 02:26 IST

यंदा ५0 हजार हेक्टरचे उद्दिष्ट, मनरेगांतर्गत होणार लागवड.

अकोला : राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत असूून, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) यंदा राज्यात ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा लावण्यात येणार आहेत. याकरिता फलोत्पादन संचालनालयाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडूून मान्यता प्राप्त होताच फळबागा लागवडीचे जिल्हानिहाय नियोजन केले जाणार आहे. विदर्भातही मागणीनुसार फळबागा लागवड केली जाणार आहे. यापूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात फळ पिकांचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढण्यास मदत झाली असून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळ लागवडीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अभियानाला राज्यातील शेतकर्‍यांनी भरभरू न प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच देशातील फळ पीक क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आजमितीस या राज्यात १८ लाख हेक्टरवर फळबागांचे क्षेत्र विस्तारले आहे. फलोत्पादन संचालनालयाने यंदा पुन्हा फळबागा विस्तारीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, रोजगार हमी व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हय़ांना फळ लागवडीचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन राज्याच्या फलोत्पादन संचालनालयाने केले आहे. आजमितीस राज्यात सर्वाधिक डाळिंब आणि आंबा फळ पिकाचे क्षेत्र आहे. अलीकडे उच्चघनता तंत्रज्ञान वापरू न पेरू लागवड करण्यात येत असून, पपई व इतर फळपिकांचे क्षेत्र वाढत आहे.