शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

साचलेले पाणी वाहते करा, डेंग्यू, मलेरियाचा धोका टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 19:51 IST

अकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा  आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे.  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन कीटकजन्य आजार टाळण्यासाठी दक्षता गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा  आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे.  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. यामुळे कीटकजन्य  आजार वाढीस लागले असून, घराघरांमध्ये तापाचे रुग्ण  आढळून येत आहेत. तुंबलेल्या नाल्या व टाकाऊ वस्तू व  खड्डय़ांमध्ये साचलेले पावसाचे पाणी वाहते करून प्रत्येकाने  कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य  आजारांना आळा घालणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता  बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले  आहे.घराच्या छतावरील रिकाम्या भांड्यामध्ये तसेच घराच्या आवारा त कुठेही पावसाचे पाणी साचल्यास त्यामध्ये डासांची पैदास होते.  एडीस एजिप्टा, अँनोफिलीस यासारख्या डासांनी चावा घेतल्यास  मनुष्याला डेंग्यू, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता  असते. सध्या डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होत असल्याने  त्यांची घनता वाढली आहे. परिणामी, जिल्हय़ात कीटकजन्य  आजाराचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात  स्वच्छता ठेवली व कोरडा दिवस पाळल्यास या कीटकजन्य  आजारांना दूर ठेवता येणे शक्य आहे. यासाठी नागरिकांनी  पावसाचे साचलेले पाणी वाहते करून परिसर स्वच्छ ठेवावा,  असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

खबरदारीचे उपायशहर, गावांमधील नाल्यांचे पाणी वाहते करणे.साचलेल्या पाण्यात रॉकेल अथवा ऑइल टाकावे.गळती लागलेल्या जलवाहिनींची दुरुस्ती करावी.घराच्या छतावरील रिकामी भांडी, टायरमध्ये पाणी साठू न देणे.तलाव, नद्यांमध्ये जलकुंभी आदी वनस्पतींची वाढ न होऊ देणे.आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे.ताप, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे दिसून आल्यास आरोग्य  केंद्राला भेट द्यावी. 

टॅग्स :Healthआरोग्य