शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 12:38 IST

अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 - संतोष येलकरअकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.देशातील शेतकºयांना दरमहा पेन्शन देण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये केले होते; मात्र केंद्र सरकारकडून अद्याप शेतकºयांना पेन्शन लागू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सर्व शेतकºयांना कोणतीही अट न लावता दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू करून, दिलासा दिला पाहिजे. यासंदर्भात आपण दोन दिवसांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे शेतकºयांना पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.विनाअट लागवडीचे अनुदान द्यावे!सरकारने राज्यातील सर्व शेतकºयांना पीक लागवडीचे अनुदान दिले पाहिजे. गरीब-श्रीमंत असा भेद न करता तसेच जमीन क्षेत्राची कोणतीही अट न लावता सर्व शेतकºयांना विनाअट लागवडीचे अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणार असल्याचे किशोर तिवारी म्हणाले.बीपीएल-एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य द्या!राज्यातील सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय योजनेंतर्गत आणि सर्व एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्याचा लाभ दिला पाहिजे, त्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरी