शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 12:38 IST

अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 - संतोष येलकरअकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.देशातील शेतकºयांना दरमहा पेन्शन देण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये केले होते; मात्र केंद्र सरकारकडून अद्याप शेतकºयांना पेन्शन लागू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सर्व शेतकºयांना कोणतीही अट न लावता दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू करून, दिलासा दिला पाहिजे. यासंदर्भात आपण दोन दिवसांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे शेतकºयांना पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.विनाअट लागवडीचे अनुदान द्यावे!सरकारने राज्यातील सर्व शेतकºयांना पीक लागवडीचे अनुदान दिले पाहिजे. गरीब-श्रीमंत असा भेद न करता तसेच जमीन क्षेत्राची कोणतीही अट न लावता सर्व शेतकºयांना विनाअट लागवडीचे अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणार असल्याचे किशोर तिवारी म्हणाले.बीपीएल-एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य द्या!राज्यातील सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय योजनेंतर्गत आणि सर्व एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्याचा लाभ दिला पाहिजे, त्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरी