शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी द्या!

By admin | Updated: September 26, 2016 03:14 IST

आ. सावरकर यांनी घेतली जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट.

अकोला, दि. २५- पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून द्यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. आ. सावरकर यांचा प्रस्ताव महाजन यांनी तातडीने पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.काटेपूर्णा, मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रकल्पांत दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून कोरडवाहू खरीप पिकांना आधार देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, असेही अकोला पूर्वचे आ. सावरकर यांनी म्हटले आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी विविध समस्यांवर जलसंपदा विभागाचे सचिव व्ही.एम. कुलकर्णी यांना निर्देश देऊन तातडीने बैठक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. कालव्यांची त्वरित दुरुस्ती करून खरीप हंगामात पेरणी झालेल्या तूर व कपाशी या हंगामी पिकांना संरक्षित सिंचन करणे तसेच येत्या रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करणे याकरिता ऑक्टोबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात यावे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे, उपविभागीय अभियंता पाटील व बोके हे अधिकारी उपस्थित होते. दुरुस्ती करताना लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांच्यासोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पांचा लाभ परिसरातील शेतकरी यांना व्हावा, यासाठी पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी खात्याचे अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार सावरकर यांनी क्षेत्रीय बैठका आयोजित केल्या आहेत.