शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

‘यशवंत पंचायत राज’ अभियानात ‘धाबा’ विभागातून प्रथम

By admin | Updated: March 19, 2016 01:55 IST

राज्यपालांच्या हस्ते उद्या होणार पुरस्काराचे वितरण.

अकोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अमरावती विभागातून प्रथम पुरस्कारासाठी अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायतची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. रविवार, २0 मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धाबा ग्रामपंचायतला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत सन २0१४-१५ या वर्षात केलेल्या कामाचे मूल्यामापन विचारात घेऊन, अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा गावाची अमरावती विभागातून प्रथम पुरस्कारासाठी शासनाकडून निवड करण्यात आली आहे. ३ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २0 मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धाबा ग्रामपंचायतला ह्ययशवंत पंचायत राजह्ण अभियानांतर्गत विभाग स्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला धाबा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. असे जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.