शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत पंचायत राज’ अभियानात ‘धाबा’ विभागातून प्रथम

By admin | Updated: March 19, 2016 01:55 IST

राज्यपालांच्या हस्ते उद्या होणार पुरस्काराचे वितरण.

अकोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अमरावती विभागातून प्रथम पुरस्कारासाठी अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायतची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. रविवार, २0 मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धाबा ग्रामपंचायतला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत सन २0१४-१५ या वर्षात केलेल्या कामाचे मूल्यामापन विचारात घेऊन, अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा गावाची अमरावती विभागातून प्रथम पुरस्कारासाठी शासनाकडून निवड करण्यात आली आहे. ३ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २0 मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धाबा ग्रामपंचायतला ह्ययशवंत पंचायत राजह्ण अभियानांतर्गत विभाग स्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला धाबा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. असे जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.