शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

तीन हजार भरा, कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हा!

By atul.jaiswal | Published: November 23, 2017 1:50 PM

अकोला : आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकºयांना सवलत ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केला निर्णय

अकोला : कृषी पंपांच्या वीज बिलाची थकबाकी असणाºया शेतकºयांना थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकºयांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. थकबाकीदारांना ही सवलत देण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जाहीर केला. ही रक्कम ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावयाची आहे. ज्या शेतकºयांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकºयांचा वीज पुरवठा वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे, अशा शेतकºयांनी पैसे भरताच त्यांचा वीज पुरवठा तत्काळ जोडण्यात येणार आहे, तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाºया ज्या शेतकºयांना आपली देयके वाढून आली आहेत, असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.कृषी पंपांना थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा ३० आॅक्टोबर २०१७ ला ऊर्जा मंत्र्यांनी केली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत असून, या योजनेत सर्व शेतकºयांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण