शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नांदखेड येथील शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: November 10, 2014 01:44 IST

पातूर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कारणीभूत.

शिर्ला (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून पातूर तालुक्यातील नांदखेड येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. बाळू सदाशिव वानखडे (४८) असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांनी ३ नोव्हेंबरला विष प्राशन केले होते. अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू वानखडे यांच्याकडे ३ एकर शेत असून, त्यांच्या डोक्यावर बँक, सावकार व उधार-उसणवारी असे लाखाचेवर कर्ज होते. यावर्षी सोयाबीन पिकाने दगा दिल्यामुळे वर्षभराचा खर्च कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या वानखडे यांनी अखेर जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. दरम्यान, पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी बाळू वानखडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.