शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

नांदखेड येथील शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: November 10, 2014 01:44 IST

पातूर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कारणीभूत.

शिर्ला (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून पातूर तालुक्यातील नांदखेड येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. बाळू सदाशिव वानखडे (४८) असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांनी ३ नोव्हेंबरला विष प्राशन केले होते. अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू वानखडे यांच्याकडे ३ एकर शेत असून, त्यांच्या डोक्यावर बँक, सावकार व उधार-उसणवारी असे लाखाचेवर कर्ज होते. यावर्षी सोयाबीन पिकाने दगा दिल्यामुळे वर्षभराचा खर्च कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या वानखडे यांनी अखेर जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. दरम्यान, पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी बाळू वानखडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.