शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शेतकरी त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त

By admin | Updated: October 6, 2014 01:44 IST

अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर आणि त्यात भारनियमनाचे संकट.

विवेक चांदूरकर / अकोलापरतीच्या पावसाने दिलेली दडी, ४0 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान (ऑक्टोबर हिट), िपकांवर विविध किडींचा हल्ला, त्यातच भारनियमनाचा प्रकोप, यामुळे जिल्ह्यातील पिकांची अवस्था दयनीय झाली असून, कपाशी व सोयाबीन करपले आहे. शेतकरी चोहीकडून संकटात सापडला असतानाच नेते मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग असून, अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. विदर्भात यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने खरीप पिकांची पेरणी दोन-अडीच महिने उशिराने झाली. त्यामुळे पिकांची दयनीय अवस्था असतानाच एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे िपके सुकत आहेत. जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ४५ हजार ८६ हेक्टरवरच पेरणी झाली. सोयाबीनची २ लाख ३३ हजार १३३ हेक्टरवर तर कपाशी १ लाख १४ हजार ७0४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान ३७ ते ४0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण पिके करपणार असून, नुकसानाचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे. पावसाच्या संकटासोबतच पिकांवर विविध किडींनीही आक्रमण केले आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. या संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नेते, उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात मग्न आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.